‘तेंव्हाही’ रेल्वे बंद नव्हती..रेल्वेची भारतीयांना कळकळीची विनंती
सोशल मीडिया अपडेट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील नागरिक लॉकडाउनच्या सरकारी निर्णयाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्याचे आवाहन भारतीय नागरिकांना...
