October 6, 2025
बुलडाणा

संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस, पिकांवर परिणाम ..

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल सह इतर ठिकाणी आज सकाळी वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडलाय .. यामुळे वातावरण आणखीनच थंड झालेय .. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे .. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय .. तर काही परिसरात धुके पडल्याने ही पिकांवर परिणाम झालाय .. हरभरा, गहू ही पीक पिवळी पडली असुन सुकलीय .. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.. तर आज सकाळी पाऊस झाल्याने वातावरण आणखी थंड झाल्याने आणि ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर परिणाम होणार हे मात्र निश्चित ..

Related posts

सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश…

nirbhid swarajya

जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत रोटरी क्लब तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

nirbhid swarajya

विष प्राशन केलेल्या एस टी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू..

nirbhid swarajya
error: Content is protected !!