अमरावती : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली मात्र काहीच शेतकऱ्यांना अमरावती विभागात याचा लाभ झाला, तर काही शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात...
अमरावती : अमरावती जिल्ह्यात १३८ गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचं भयाण चित्र आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी ५३ विधन विहिरी...