मुंबई : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. तसंच युजीसीच्या...
मुंबई : कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ञगटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ञगटाच्या...
पुणे : लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वे आणि एसटीची (राज्य ट्रान्सपोर्ट) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र मजुरांकडून तिकिटापोटी...
मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी चीन ने ज्या प्रकारे वुहान शहारात १००० खाटांचे कोविड १९ हॉस्पिटल युद्धपातळीवर उभारले तसेच भारतातही महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात...
मुंबई : महाराष्ट्रातील आणि खासकरुन मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी...
साश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप शहीद जवान अमर रहे.. घोषणांनी आसंमत निनादला बुलडाणा : जम्मू कश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर क्षेत्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर शनिवार...
नाफेड तूर – हरभरा, कापुसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार बुलडाणा/मुंबई : पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सदर लॉकडाउन...
बुलडाणा : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढवल्यानंतर आता राज्य सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची विभागणी...
खामगाव : कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक गरिबांना, निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण...