Category : बातम्या
पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांची बदली! झाले पुणे ‘सीआयडी’चे उप महानिरीक्षक!! चावरीया यांनाही ‘प्रमोशन’!!
बुलढाणा: बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सारंग( आयपीएस) आव्हाड यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या अगोदर अधीक्षक असलेले अरविंद चावरीया यांची देखील पदोन्नती झाली आहे.त्यांची पुणे येथे...
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनल- आ.ॲड.आकाश फुंडकर
शेतकरी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभभाजपा, शिवसेना, मनसे व मित्रपक्ष युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती. खामगांव: कृषी उत्पन्ऩ बाजार समिती निवडणुकीत असंमजस्याचे वातावरण असतांनाच खामगांव...
डायबिटीस पासून मुक्ती मिळवा…
डायबिटीस पासून मुक्ती मिळवा डायबिटीज मधुमेह एक जीव घेणारा आजार रोज घ्यावे लागते रोज गोळ्या घ्याव्या लागतात इंग्रजी औषधांना कंटाळात डायबिटीस मुळे, अंधत्व येणे डोळ्यांनी...
बहिरेपणा टाळता येतो का…?
ऐकू कमी येते आहे का मोठ्याने बोलले तरी ऐकू येत नाही कानाचे मशीन श्रवण यंत्र कर्ण यंत्र कानाला लावून पण ऐकायला चांगले येत नाही कानातून...
आम्ही रुग्णसेवक ग्रुप व पळशी बू गावकरी मंडळी महात्मा फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे
खामगांव: महात्मा फुले जयंती निमित्त आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य व समस्त पळशी बू गावकरी मंडळी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या...
आयपीएल सट्टावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही
शेगाव: सद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करण्याचे अनुसंघाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक...
अमरावती जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार, बुलढाण्यातील दोन युवक…
बुलढाणा:अमरावती जिल्ह्यात आज रात्री झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले असून मृतकात बुलढाण्यातील दोघा युवकांचा समावेश आहे. यात किमान दोन जण जखमी झाले असून चारचाकी...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा ठाणेदार अमोल बारापात्रे
जलंब: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद हा उत्सव गुण्या गोविंदाने शांततेत साजरा करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी असे प्रतिपादन जलंब पो.स्टे ठाणेदार...
खामगाव कृउबास निवडणुकीत महाविकास आघाडी की बिघाड़ी
खामगाव– सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षीय जोड़े बाहेर काढून लढविल्या जातात, हे खरे असले तरी एकाच आघाडीतील दोन वेगवेगळे पॅनल असणे ही बाब आघाडीला नक्कीच मारक...
