June 5, 2026
नांदुरा

कोरोना च्या काळात पार पडला आदर्श विवाह

नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे अतिशय साध्या पद्धतीने विवाह एका बुद्ध विहारात पार पडला, नियमाचे पालन करुन केवळ सहा व्यक्तींच्या उपस्थिती मध्ये तोंडाला मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करुन आपल्या घरात किंवा विहारात मोजक्या व्यक्ति समवेत विवाह पार पाड़ावा जेणेकरून प्रशासनास मदत होईल व आपणही सुरक्षित राहु असे आवाहन यावेळी वधू वरांनी केले आहे.

Related posts

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे साहेब यांचे अपघाती निधन

nirbhid swarajya

पक्ष,बॅनर नसले तरी माझ्याजवळ जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाचा विचार – संदीप शेळके

nirbhid swarajya

नांदुरा शहरातील रुग्णालय सील

nirbhid swarajya
error: Content is protected !!