April 19, 2026
महाराष्ट्र

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाल आहे. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं 

Related posts

भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी कडून विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

nirbhid swarajya

भालेगाव सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा…

nirbhid swarajya

सामान्य रुग्णालयातील बंद पडलेली अग्निरोधक यंत्रणा त्वरित सूरू करा – जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे

nirbhid swarajya
error: Content is protected !!