September 4, 2026
महाराष्ट्र

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाल आहे. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं 

Related posts

ग्रामपंचायत निवडणूक ,खामगाव मतदारसंघात भाजपा सर्वात मोठा पक्ष

nirbhid swarajya

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये महापरिनिर्वान दिना निमीत्त घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेकर यांना अभिवादन…

nirbhid swarajya

खामगावात कोरोना रुग्णांसाठी ४० बेडची अतिरिक्त व्यवस्था येत्या १० दिवसात :आ. फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!