July 21, 2026
महाराष्ट्र

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाल आहे. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं 

Related posts

स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर ३० वर्षात एकदाही निवडणूक नाही

nirbhid swarajya

उत्तर प्रदेश मधील युवतीवर झालेल्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी-अॅड.मीरा बावस्कर यांची मागणी

nirbhid swarajya

आध्यातमाला पर्यावरण व संस्कारची जोड…

nirbhid swarajya
error: Content is protected !!