June 5, 2026
खामगाव चिखली नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर मेहकर शेगांव संग्रामपूर

तालुक्यातील शेतकरी सुखावला आता येणार पेरणीला वेग

शेगांव : तालुक्यातील परिसरात गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला असून चोहीकडे पेरणी ची लगबग सुरु झाली आहे . परिसरात यावर्षी कपाशी व तूर पिकाचा पेरा वाढला असून शेतकऱ्यांचा कल कपाशी तूर पिकाकडे वळला आहे . या आठवड्यात परिसरात दोन तिन वेळा पाऊस पडल्याने पेरण्या सुरू झाल्या आहेत . एकीकडे परत एकदा कोरोना सारखी भयावह परिस्थिती निर्माण झाली असतांना जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा या परिस्थितीत सुद्धा आपला जीव मुठीत धरून योगदान देत आहे . परिसरात आलेल्या वादळी वाऱ्याच्या सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली होती .

Related posts

धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

nirbhid swarajya

नातूच निघाला आजीचा मारेकरी!

nirbhid swarajya

Fitness | How To Start (Or Get Back Into) Running

admin
error: Content is protected !!