April 11, 2025
महाराष्ट्र

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाल आहे. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं 

Related posts

बलात्कारातील आरोपी कारागृहातून फरार

nirbhid swarajya

12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन

nirbhid swarajya

लीनेस क्लब व जेसीआई आणि सुरभी सेवा संस्था तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!